एक्स्प्लोर
Advertisement
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघरमध्ये वादळाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे गोव्यात रस्त्यांवर पाणी साचलं
सिंधुदुर्ग/रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर आदळलं. चक्रीवादळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळाले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील वीज खंडीत झालीय.
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्ला
Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणार
ABP Majha Headlines : 9 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nitin Gadkari on Ratan Tata Death : महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्वांचे पालन करणारेही होते
Niranjan Hiranandani on Ratan Tata : रतन टाटांकडून त्यांच्या जगण्यातला साधेपणा शिकण्यासारखा होता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement