एक्स्प्लोर
ST Workers Strike : पगारवाढीनंतर एसटीचे 10 हजार कर्मचारी कामावर परतले, राज्य सरकारचा दावा ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर १० हजार कामगार कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. कर्मचारी कामावर परतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असल्याचा दावा करण्यात आलाय. सांगलीत सर्व दहा आगारांसह राज्याील २४ आगारांमधील वाहतूक हळूहळू सुरु झाल्याचा दावाही सरकारने केलाय. काल रात्री ८ वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर ४५७ बसेसद्वारे ११ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















