एक्स्प्लोर
ST Workers Strike : पगारवाढीनंतर एसटीचे 10 हजार कर्मचारी कामावर परतले, राज्य सरकारचा दावा ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर १० हजार कामगार कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. कर्मचारी कामावर परतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असल्याचा दावा करण्यात आलाय. सांगलीत सर्व दहा आगारांसह राज्याील २४ आगारांमधील वाहतूक हळूहळू सुरु झाल्याचा दावाही सरकारने केलाय. काल रात्री ८ वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर ४५७ बसेसद्वारे ११ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















