Sanjay Raut PC FULL : कर्तृत्व नसतानाही काकांचा पक्ष पळवला, Ajit Pawar यांच्यावर हल्लाबोल ABP MAJHA
Sanjay Raut PC FULL : कर्तृत्व नसतानाही काकांचा पक्ष पळवला, Ajit Pawar यांच्यावर हल्लाबोल ABP MAJHA
मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही त्याला कचऱ्यात टाकलं आहे आणि त्याचा जिरेटोप तुटला आहे महाराष्ट्रात जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमचे लोक जेव्हा तो पुतळा पाहायला गेले तेव्हा अडानीचे 200 बाऊन्सर्स आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर धावून आले आज मुंबई विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे तो आमच्यामुळे कदाचित भाजपचे लोक त्यांच्या कार्यालयातील शिवाजील महाराजांचे फोटो काढून अडानींचे फोटो लावतील शिवरायांचा अवमान करणारा प्रत्येक माणूस आज भाजपमधे आहे मालवणच्या पुतळ्यातील प्रमुख आरोपीला अजूनही अटक नाही ठेकेदार, शिल्पकार फरार आहेत की वर्षावर लपून बसले हे पाहावे लागेल मोदी आणि शाह यांच्या नावाचा वापर करून भाजप मोठं झालं, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व ते काय मेरा मोदीजीसे आव्हान है अगर आपको मंजूर है तो आप विदेश मे जाकर मस्जिद में जाना छोड दिजिये आज भी जम्मूं में आतंकी हमले हो रहे है, और हमारे जवान शहीद हो रहे है हमारी लढाई ऐसे लोगों से है जो छोटे गावों में भाषण देते है, और दंगे भडकाने की भाषा करते है बीजेपी वालों ने ऐसी आँख चायना और पाकिस्तान को दिखानी चाहिये भाजपचे जे लोक आहेत त्यांना देशांत दंगली पेटवायच्या आहेत.. ट्रेनमधे ज्या माणसाला मारहाण झाली, त्याच्याकडे केवळ गोमांस असल्याचा संशय होता. भाजपचे जे राज्य आहेत त्याभागात गोमांसाची सर्रास विक्री सुरू आहे..गोवा, इशान्येतील राज्य भाजपच्या लोकांनी गोमांस एक्स्पोर्टरकडून पैसा घेतला आहे ---------------------------------------------------------------------------- संजय राऊत - मुंबई विमानतळ अदानी च्या म्हणजे भाजपच्या ताब्यात गेल्याने तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही, जिरे टोप तुटलेला आहे यावर भाजप चे तथाकथित बोगस शिवभक्त, स्वतःला हिंदूचे कैवारी म्हणणारे मिंदे गटाचे यांचे काय म्हणणे आहे मुंबईत अश्या प्रकारे शिव पुतळे विटंबना भाजप च्या लाडक्या उद्योगपती कडून होत असेल तर गंभीर आणि चिंतेची बाब आहे छत्रपती आमचे दैवत आहे, भाजप चे मिंद्ये गटाचे नाही कारण शिवाजी महाराजांनी जो स्वाभिमान शिकवला तो यांच्याकडे नाही त्यामुळे लाडक्या उद्योगपती कडून उघड्या डोळ्याने अपमान पाहत आहेत आमचे शिवसैनिक गेले तिथे पुतळा सोडविण्यासाठी .अदानी ने २०० बाऊन्सर तैनात केले ते आमच्या सैनिकांवर चाल करुन आले याची लोक हिंदुत्वाच्या नावाने भाषण देत आहेत, लाज वाट्याला हवे आम्ही तो पुतळा बाहेर काढला, स्थापना केली , आमच्या काळात मुंबई विमातळावर भव्य पुतळा उभा राहीला आजच्या सरकारला शिवाजी महाराजांचे प्रेम नाही, कदाचित कार्यालयातून शिवाजी महाराजांच्या तस्विरी काढून अदानी चे तस्विरी, पुतळे लावतील ही अवस्था झाली आहे राज्यपाल कोशारी, प्रफुल पटेल असे अनेकांनी महाराजांच अपमान केला हे सगळे भाजप चे प्रॉडक्ट, अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजप मध्ये आहे, यावरून भाजप चे प्रेम पाहा मालवण च्या पुतळा प्रकरणी आरोपी फरार नाहित तर वर्षा बंगल्यावर नाहीत ना, की ज्या टिलल्या पिल्ल्या बरोबर फोटो आहेत त्यानी लपवले नाही ना अशी लोकांना शंका आहे अजित पवार यांच्यावर रडीचा डाव कोणी खेळत नाही, जो आपल्या काकांचा पक्ष चिन्ह स्वतः च कर्तुत्व्य नसताना मोदी शहा ची ताकद वापरुन पळवला , त्यानी अशी भाषा वापरू नये, त्यांच्यात कर्तुव असेल तर त्यानी स्वतः चा पक्ष काढवा राहुल गांधी च्या वक्तव्यावर भाजप च्या लोकांना राज्यात दंगली पेटवायचं आहेत ट्रेन मध्ये एक वृद्ध इसमाकडे गोमांस असाव म्हणून मारण्यात आलं, भाजप ची सत्ता असलेल्या राज्यात खुले गोमांस विक्री सुरू आहे. भाजप च्या काळात सर्वात जास्त गोमांस एक्सपोर्ट झाले आहे, गोमांस एकसपोर्टस कडून सर्वात जास्त निधी भाजप ने घेतला आहे. देशाचा राष्ट्रपती महामाहीम आहेत, महिला आहेत सन्मान ठेवायला हवा राज्यपाल नियुक्त आमदार वर ती यादी बदलली गेली तर हा संविधानाचा मोठा अवमान ठरेल