एक्स्प्लोर
Sangli Carrot Farming : गाजर शेतीमुळे कवलापूर गावात समृद्धी ABP Majha
मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. या काळात गाजराला मोठी मागणी असते. याच गाजराचं विक्रमी उत्पादन सध्या सांगलीमधील कवलापूर या गावात केलं जातंय. हे गाव पूर्वी द्राक्ष उत्पादक होतं. मात्र गेल्या काही काळापासून गावात गाजराचं पीक मोठ्या प्रमामात घेतलं जातं. सेंद्रीय आणि देशी पद्धतीनं गाजराची शेती केली जाते. गावच्या पाण्यामुळ इथल्या गाजराची चवही वेगळीच आहे. त्यामुळे कवलापूरच्या गाजराला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकच्या बाजारातही मोठी मागणी आहे. गावतच गाजराचं पीकही घेतलं जातं आणि त्यावर प्रक्रियाही होते. आणि गावचेच तरूण हे पीक बाजारापर्यंत पोहोचवतात.. त्यामुळे गाजर इथल्या समृद्धीचं कारण बनलंय.
महाराष्ट्र
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
विश्व
महाराष्ट्र
क्रिकेट

















