एक्स्प्लोर

Ramdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणी

बाहेर गेले की राहुल गांधी देशाची प्रतारणा करतात - आठवले लोकशाही धोक्यात कधीच येऊ शकत नाही... बाबासाहेब यांनी दिलेले संविधान बदलणे शक्य नाही - आठवले विधानसभाला महायुती जिंकेल - आठवले राहुल गांधी बाहेर गेलेली केस - आठवले  युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही... 10 ते 12 जागा द्याव्या - आठवले कोकणात एक जागा मिळावी.. सरकार आल्यास एक - दोन मंत्री पदे द्यावीत - आठवले आमची ताकद balancing आहे - आठवले डावलले जाते हि कार्यकर्त्यांची भावना योग्य  - आठवले उरल्या - सुरल्या जागा आम्हाला मिळतील - आठवले राज ठाकरे यांना घेऊ नये असे माझं मतं होते - आठवले मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पद मिळाला अअसं फडणवीस म्हणाले होते...  अजित पवार आल्यानंतर आहाला मंत्रीपद मिळाले नाही...  यापुढे विस्तार झाल्यानंतर  जागा मिळेल - आठवले मुस्लिम विरोध आयोग्य... नारायण राणे यांनी कधी अशी विधाने केली नाहीत - आठवले कोकणतील मुस्लिम हिंदू समाजातील आहेत... अशी विधाने करु नये - आठवले नितेश राणे यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी... त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा - आठवले One nation one election ला माझ्या पक्षाचा पाठिंबा - आठवले 2029 ला सर्व निवडणूक एकत्र होतील... माझा विरोधी पक्षांना आवाहन आहे... त्यांनी सहकार्य करावे - आठवले राज्यात एकदा पाठिंबा दिला की पुढील पाच वर्षापर्यंत काढता येणार नाही असा कायदा असेल  तर वन नेशन वन इलेक्शनला प्रॉब्लेम येणार नाही - आठवले तिकीट मिळणार नाही म्हणून काहीजण शरद पवार यांच्याकडे जात आहेत - आठवले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन वर्ष आणि शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर ही वेळ आली नसती... याबाबत मी प्रस्ताव दिला होता - आठवले पाच वर्षात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिला - आठवले आगामी निवडणुकी सत्ता येईल हा विश्वास - आठवले  वंचितने पॉझिटिव्ह विचार करणे गरजेचा - आठवले वंचितने ऍडजेस्टमेंट करणे गरजेचे - आठवले  प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ते आले तरी चालेल - आठवले  ----------------- On राहुल गांधी  राहुल गांधी यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाने आंदोलन केलं आहे  राहुल गांधी बाहेर गेले की देशाची बदनामी करतात  ते जबाबदार नेते आहेत, ते म्हणतात लोकशाही धोक्यात आलेली आहे  या देशात लोकशाही कधीच धोक्यात येऊ शकत नाही   ___________________  On महायुती  आमच्या पक्षाला संधी दिली जात नाहीय  10 ते 12 जागा मिळाव्यात ही आमची मागणी, कोकणात एखादी जागा मिळावी  आम्हाला भाजपच्या कोट्यात टाकू नये  सरकार आलं तर 1 ते 2 मंत्रीपदं मिळावीत, महामंडळ मिळावीत  आरपीआयचा विचार करावा, आम्हाला डावलू नये  याबाबत फडणवीस यांच्याशी बोलणार  उरलेसुरलेलं आम्हाला देतील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांनी आम्हाला भाजपच्या कोट्यातील समजू नये  23 तारखेला बावनकुळे यांना शिष्टमंडळ भेटेल, 18 जागांची मागणी त्यापैकी 10 ते 12 जागा मिळतील   On राज   राज ठाकरे यांचं स्वागतच केलं, राज ठाकरेंना घेऊ नये असं माझं मत होतं, त्यांचा फार काही फायदा झाला नाही  फडणवीस यांनी सांगितलं कि 2 ते 3 महिन्यात विस्तार होईल, तुम्हाला मंत्रिपद मिळेल असं सांगितलं होतं, पण त्या आधीच अजितदादा आले   On नितेश राणे  नितेश राणे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतात  समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणं चुकीचं  नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका कधी घेतली नाही  मुस्लिम हे आपलेच बांधव आहेत, यांचा विरोध करून अपयश पदरात पाडून घेऊ नये  नितेश राणे यांनी सर्वसमावेशक इमेज बनवणं अपेक्षित आहे  त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा  ______________  On वन नेशन वन इलेक्शन  वन नेशन वन इलेक्शन , संविधानात अशी सिस्टीम होती, सुरुवातीला काही निवडणूका अशाच झाल्या आहेत  देशाचा फायदा होणार आहे, हुकूमशाही आणण्याचा विषय नाही  या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठींबा आहे   सर्वांनी सूचना मांडाव्यात, काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज  ____________    ज्यांना तिकिटाची खात्री नाही ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत - आठवले  On भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पद  अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद जर भाजपने शिवसेनेला दिलं असतं, त्यावेळी जर विचार केला असता, माझा प्रस्ताव ऐकला असता तर हे सर्व घडलं नसतं   उध्दवजीनी आमच्या सोबत राहायला हवं होतं, भाजपने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला हवा होता  झालं काय पाचही वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला   __________  रामदास आठवले on वंचित  वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे   वंचितने महायुतीत येणं आवश्यक आहे, त्यांना माझं निमंत्रण आहे  ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल  ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ही मागणी मी करेन

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून एकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून एकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget