एक्स्प्लोर
BMC Hospital Child Deaths : अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? Rajul Patel यांचा संतापजनक प्रश्न
मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झालाय. तर असून तीन बालकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन सेना नगरसेविका राजूल पटेल आणि पालकांमध्ये
शाब्दिक बाचाबाची झालीय. बालकांना अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? असा असंवेदनशीस सवाल सेना नेत्या राजूल पटेल यांनी केलाय. राजूल पटेल यांच्या सवालानंतर मृत बालकांचे पालक आक्रमक झाले होते.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















