एक्स्प्लोर
BMC Hospital Child Deaths : अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? Rajul Patel यांचा संतापजनक प्रश्न
मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झालाय. तर असून तीन बालकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन सेना नगरसेविका राजूल पटेल आणि पालकांमध्ये
शाब्दिक बाचाबाची झालीय. बालकांना अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? असा असंवेदनशीस सवाल सेना नेत्या राजूल पटेल यांनी केलाय. राजूल पटेल यांच्या सवालानंतर मृत बालकांचे पालक आक्रमक झाले होते.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















