एक्स्प्लोर
Highway Gridlock: राज ठाकरेंच्या एका फोनवर प्रशासन हललं, हायवेवर अडकलेल्या 500 विद्यार्थ्यांना सुटका!
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या ५०० हून अधिक शाळकरी मुलांची सुटका करण्यात आली असून, या बचावकार्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बिकट परिस्थितीत दादरच्या शारदाश्रम शाळा (Sardashram School) आणि मालाडच्या मदर तेरेसा ज्युनियर कॉलेजच्या (Mother Teresa Junior College) प्रशासनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची याचना केली होती. तब्बल आठ तास वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. राज ठाकरे यांच्या एका फोननंतर पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेचे पदाधिकारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढून जवळच्या हॉटेलमध्ये त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय केली. मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement






















