Neelam Gorhe : मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतं हा माझा स्वानुभव नाही...ते माझं निरिक्षण आहे
Neelam Gorhe : मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतं हा माझा स्वानुभव नाही...ते माझं निरिक्षण आहे
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी केलेल्या आरोपांवर विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे. यानंतर एबीपी माजान नीलम गोरीशी बातचीत केली आहे. नेमक त्यांनी काय म्हटल आपण पाहूयात. साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोरी यांनी स्वानुभव सांगितला आणि त्या सु अनुभवावरन महाराष्ट्रात आता राजकारण या ठिकाणी सुरू झाले. 2019 ला माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती, माझी स्वतःची इच्छा होती, जे व्यक्तिगत मनाला वाईट वाटतं असे जे त्यांचे अनुभव आहेत आणि भेटायचच नाही, त्याचबरोबर काही लोकं काही त्यांना जे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती द्यायचे त्या आधारानी मी तुमच्या पूर्वीच्या एबीपीच्या इंटरव्हूत सांगितलेलं होतं की मी नकोशी झाली आहे त्यांना पक्षात असं मला भावना. वारंवार यायला लागली होती, 2020 ला ते आणि आम्ही बरोबर आमदार झालो. एक जबाबदार नेता बोलला की त्यांना काही करणारच नव्हते, परंतु कोविड मुळे त्यांना केलं. म्हणजे लाचार असणाऱ्या माणसाठी केल्यासारखं. ही जी गुरमी आणि मस्ती त्यांच्या बरोबरच्या लोकांची आहे ना ती कायम जिव्हारी लागलेली आहे लोकांना आणि आज सुद्धा जे लोक बाहेर जातात ते उद्धव साहेबांचा न भेटण्याचा स्वभाव भेटले तरी त्या भेटीमधून आउटपुट फारसा निघत नाही. आमदारांचे प्रश्न सोड. बोलत नाही आणि त्याचबरोबर जेवढे जातील त्यांना जाऊ दे तो जो गेला त्याची चूक हे जे मानण्याची अपप्रवृत्ती शिवसेनेमध्ये तयार झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडचे सगळे लोक बरे आमच्याकडे येतायत तुम्ही स्व अनुभव असं म्हटलेला आहात की मर्सेडीस दिल्यानंतर मंत्रीपद मिळत हा स्वनुभव माझा अस मी म्हटलेल स्पष्ट असं माझं निरीक्षण आहे असं मी पाहिलेल आहे काही ठिकाणी झालं असं नाही मी त्याच्यावर बोलणार नाही आणि हेच असं नाही. अनेकांना काय काय प्रकारनी काय त्यांनी पद मिळवलीत काय नाही सगळ्यांना जगजाहीर आहे आणि आज सुद्धा काही लोकांना नाही नाही कसं मिळालं की काय मिळालं ते त्या लोकांना तुम्ही विचारा ना तुम्ही सांगा ना स्वनुभव माझा स्वनुभव माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगितलेल आहे याच्या पलीकडे काही लोकं त्या ठिकाणी काय गैरफायदे घेत होते याची त्यांनाही चांगली कल्पना आहे त्याच्यावरही त्यांनी कारवाई केलेली होती अंबादास जाणवेनी असं म्हटलंय की ही नमक खरामी आहे एवढी पद दिली आता काय माहिती आहे का? त्यांना जे लिहून देतात सांगतात ते बोलाव लागत एक पण मी आता नाव घेत नाही पण काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा निवडणुका आहेत की त्याला जो निधी लागतो निवडणूक प्रचाराला तो निधी सुद्धा त्या काळात सुद्धा पक्षप्रमुखांनी न देता ज्यांच्यावरती टीका करतात आज त्याच नेत्यांच्या निधीमधून असे आमदार निवडून आलेले आहेत आणि ते आमदार आज परत त्यांच्याकडून निधी घेऊन त्यांच्याचवर टीका करतात याला कुठल्या प्रकारची इमानदारी म्हणायची हे तर मला कळू. आणखीन एक टिका केली किशोरी पेंडणेकर यांनी की काहीही कामगिरी नसताना तुम्हाला पोचलं त्यासाठी तुम्हाला किती गाड्या मिळाल्या 24 वर्ष काही काम दिली नसताना त मी काय बोलते तो बॉडी बॅग घोटाळा वगैरे जो आहे ना खिचडी घोटाळा वगैरे त्याच्यातून तू आधी सगळं स्वतःच निस्तर माझे व्हिडिओ बघून बघून आपण जे प्रवक्त्या झालात त्याच्यामध्ये अजूनही पूर्ण पास झालेल्या नाहीयात तुम्ही त्याच्यात सुधारणा करा अजून तर उपयोग होईल तुम्ही खूप शेवटच्या नेत्या आहात ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं. अस आहे की हे तुम्ही खूप उशिरा बोललात असं वाटतं का तुम्हाला पण शेवटी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला निष्क्रिय बनवायचं मग मनोहर दोषींसारखं तुम्हाला हुट आऊट करायचं नंतर एकट पाडायचं असं सगळा प्रकार सुरू झालाय का काय आणि एक आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्यावेळेला निर्णय दिला की धनुष्य बाण एकनाथ शिंद्याना मिळणार आणि एकनाथ शिंद्यानी कसं काम करतायत हे मी ज्यावेळेला एक वर्ष पाहिलं त्याच्यानंतर मी निर्णय घेतलेला आहे.






















