एक्स्प्लोर
Tuljapaur Farmers Loss : पंचनामे नीट न करणाऱ्यांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी पंचनामे नीट झाले नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 'पंचनामे नीट झाले नाहीत, कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा', अशी थेट मागणी कैलास पाटील यांनी केली आहे. अनेक ठिकाणी तलाठी (Talathi) तीन-तीन महिने गावात जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे, आपत्कालीन परिस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी हजर राहून शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित करणे अपेक्षित असताना, काही कर्मचारी कुचराई करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असा इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर
Advertisement
Advertisement






















