एक्स्प्लोर
Marathwada Water Crisis : जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही? 6 डिसेंबरला सुनावणी
मराठवाड्याचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय.कारण, याबाबत जलसंपदा विभागात अद्याप कुठलीही हालचाल सुरु नाहीए. जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. मेंढेगिरी समितीचा अहवाल आल्यानंतरही सरकारनं कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय.. याच याचिकेवरही सहा डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
आणखी पाहा



















