एक्स्प्लोर
Marathwada Water Crisis : जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही? 6 डिसेंबरला सुनावणी
मराठवाड्याचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय.कारण, याबाबत जलसंपदा विभागात अद्याप कुठलीही हालचाल सुरु नाहीए. जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. मेंढेगिरी समितीचा अहवाल आल्यानंतरही सरकारनं कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय.. याच याचिकेवरही सहा डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य
व्यापार-उद्योग




















