एक्स्प्लोर
Advertisement
Marathwada Water Crisis : जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही? 6 डिसेंबरला सुनावणी
मराठवाड्याचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय.कारण, याबाबत जलसंपदा विभागात अद्याप कुठलीही हालचाल सुरु नाहीए. जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. मेंढेगिरी समितीचा अहवाल आल्यानंतरही सरकारनं कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय.. याच याचिकेवरही सहा डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
नाशिक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion