एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Congress: राज्य कॉंग्रेसकडून मोदींच्या विधानाचा समाचार ABP Majha
कोरोना देशभरात पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना पंतप्रधानांनी हा आरोप केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्र काँग्रेसनं त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं. त्यामुळंच कोरोना उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरला असं मोदींनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारनं कोरोना काळात आपल्यावरची जबाबदारी झटकल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीकाही केली.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion