एक्स्प्लोर
Andhrapradesh Bus Fire : आंध्र प्रदेशात बसला भीषण अपघात, २५ जणांचा होरपळून मृत्यू
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) Kurnool जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शोक व्यक्त केला आहे. 'Kurnool जिल्ह्यातील अपघातामुळे झालेले मृत्यू अत्यंत दुःखद आहेत', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या एका खाजगी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला, ज्यात दुचाकीस्वारासह 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, तेलंगणा सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















