एक्स्प्लोर
Karnatak Border Issue : महाराष्ट्राला डिवचण्याचा कर्नाटककडून आणखी एक प्रयत्न : ABP Majha
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा दुसरा अंक सुरु असतानाच अत्यंत मूलभूत सोईसुविधांच्या अभावाचं कारण देत महाराष्ट्रातील गावांनी आम्हाला आता कर्नाटकात आणि तेलंगणात समाविष्ट करुन घ्या अशी इच्छा व्यक्त केलीय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 14 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 14 गावं आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, उमरी, देगलूर, किनवट तालु्क्यातील गावांनीही तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिलाय.
महाराष्ट्र
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
आणखी पाहा



















