एक्स्प्लोर
Rajesh Tope : नव्या वर्षात Lockdown चं संकट अटळ? जनतेचे प्रश्न, आरोग्यमंत्र्यांची उत्तरं
Rajesh Tope : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दरम्यान, आज राज्यात 12 ते 15 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या रोखणे त्याचबरोबर निर्बंधांचे पालन करणे हे राज्य सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे टोपे यावेळी म्हणाले. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कडक निर्बंध लावण्याचे संकेत देखील टोपे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
आणखी पाहा























