एक्स्प्लोर
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
हिंगोली जिल्ह्यातील रेणापूर येथील 150-200 नागरिकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. रेणापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्त गावात फराळ साठी भगर करण्यात आला होता हीच भगर खाल्ल्याने गावातील 150-200 नागरिकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यापैकी 70-80 जनावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गावातील विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात आणण्याचे काम आजूनही सुरूच आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा





















