एक्स्प्लोर
Advertisement
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
हिंगोली जिल्ह्यातील रेणापूर येथील 150-200 नागरिकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. रेणापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्त गावात फराळ साठी भगर करण्यात आला होता हीच भगर खाल्ल्याने गावातील 150-200 नागरिकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यापैकी 70-80 जनावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गावातील विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात आणण्याचे काम आजूनही सुरूच आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement