एक्स्प्लोर
Competitive Exams Samiti : तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप
तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी उठलेल्या वादाची,तलाठी भरती परीक्षेत काही उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळणं, ही सामान्यीकरण प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागानं दिलंय. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होवू शकतात,'असं स्पष्टीकरण महसूल विभागाने दिलंय. तर या परीक्षेत ४८
उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण असल्याचंही महसूल विभागाने म्हटलंय. सदरची परीक्षा TCSच्या माध्यमातून घेण्यात आली होती.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















