एक्स्प्लोर
Advertisement
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेला
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : तेव्हा जरांगे तिथून निघून गेला २ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज आणि दगडफेक झाली होती, त्यामागे राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात होता असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे, असा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. एवढंच नाही तर लाठीचार्ज झाल्यावर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, मात्र टोपे आणि रोहित पवारांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं, त्यानंतर पवार साहेबांना तिथे बोलावलं, ते गेले म्हणून उद्धव ठाकरेही तिथं गेले, आणि हे दोन्ही नेते गेल्यामुळे जनतेच्या पुढे एकच बाजू आली असंही भुजबळ पुढे म्हणाले.
महाराष्ट्र
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळांचं वाटपसाठी अजितदादा आग्रही
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 September 2024: ABP Majha
One Nation One Electionकेंद्रीय कॅबिनेटकडून 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता: विश्वसनीय सूत्र
Nawab Malik Son in law Sameer Khan Accident : समीर खान यांच्या अपघाताचा CCTV;कारने नेलं फरफटत
Sanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement