एक्स्प्लोर
राज्यातील आगामी निवडणुकांसाठी BJP ने कंबर कसली, 15 ते 30 एप्रिलपर्यंत पोलखोल अभियान
राज्य सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेत 15 एप्रिलपासून पोलखोल अभियान सुरु करण्यात येणार. या अभियानाची सुरुवात मुंबईतून होणार आहे. यासाठी भाजपचे 12 नेते राज्यभर दौरा करणार आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या खांद्यावर जिल्हानिहाय जबाबदार देण्यात आली. भाजप कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. या माध्यमातून 2024 च्या निवडणुकांची पायभरणी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















