एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील आगामी निवडणुकांसाठी BJP ने कंबर कसली, 15 ते 30 एप्रिलपर्यंत पोलखोल अभियान
राज्य सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेत 15 एप्रिलपासून पोलखोल अभियान सुरु करण्यात येणार. या अभियानाची सुरुवात मुंबईतून होणार आहे. यासाठी भाजपचे 12 नेते राज्यभर दौरा करणार आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या खांद्यावर जिल्हानिहाय जबाबदार देण्यात आली. भाजप कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. या माध्यमातून 2024 च्या निवडणुकांची पायभरणी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र
Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत
Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत
Sai Resort Dapoli : दापोलीतील साई रिसॉर्टवर प्रशासन कारवाई करणार नाही : ABP Majha
Amol Kolhe and Adharlrao Patil: कोल्हेनी संस्कृती जपली, आढळरावांना वाकून नमस्कार केला
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM : 28 March 2024 : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion