एक्स्प्लोर
Amravati : पाण्यासाठी गाव सोडलं! गेल्या 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप
अमरावतीच्या जिल्ह्यातल्या सावंगी मग्रापूर गावात मागासवर्गीय समाजातील अनेकांनी गाव सोडलंय. त्यांच्या प्रभागात गेल्या २८ दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. गावाबाहेरच्या विहिरीजवळ या नागरिकांनी ठाण मांडलंय. उपसरपंचानं जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे.
महाराष्ट्र
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बीड
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















