Kaustubh Ganbote Family : पाकिस्तानला असा धडा शिकवा की भारताकडे नजर वर करून बघायला नको
Kaustubh Ganbote Family : पाकिस्तानला असा धडा शिकवा की भारताकडे नजर वर करून बघायला नको
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पहलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा महाराष्ट्रातल्या मृत्यू झाला त्याच्यातल्या दोघांचा मृत्यू या दुर्दैवान पुण्यातल्या दोघांचा मृत्यू झालाय कौस्तुक गणबोटे यांच कुटुंब माझ्या सोबत आहे मागच्या आठ दिवसांपूर्वी यांचे कुटुंब एका वेगळ्या सगळ्या वातावरणात होत मात्र या आठ दिवसातच त्यांचा आयुष्य बदललय दोघही माझ्या सोबत आहे संगीता गणबोटे काकू आहेत माझ्या सोबत काकू आठ दिवसापूर्वी तुमचा आयुष्य वेगळं होतं तुम्ही काश्मीरला गेला होतात आणि सगळं पुढचा वातावरण आणि मंगळवारी त्या पॉइंटला गेलो, पहिलाच पॉईंट आमचा होता तो मिनी स्वीझरलँड तर आम्ही तिथं भरपूर फोटोज वगैरे काढले, आम्हाला खरं तर काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरचे ड्रेस घालून फोटो काढायचे होते पण काका म्हटले की इथे आलोय तर इथं फोटो काढून घ्या, मग नंतर काश्मीरला गेल्यावर परत काढूयात आपण फोटो वगैरे काढले आणि निघायच्याच ह्याच्यामध्ये होतो तर तिथं बंदुकीचे आवाज झाले, तिथले तो जो फोटोग्राफर होता तो की शेर आला शेराला असं म्हटल आणि तो पळून गेला तर आमच्या हेच मला अजूनही कळत नाही की आम्ही का पळून गेलो नाही आम्ही का तिथच असं काका म्हटले हे म्हणजे माझ्या मिस्टर म्हटले की आपण सगळे झोपूयात खाली म्हणजे शेर आपल्याला काही करणार नाही तो लांबून निघून जाईल हे कसं डोळ्यावर झापड बसल्यासारख झालं किंवा भुरळ पडल्यासारखं झालं आम्ही तिथं बसलो आणि तेवढ्यात समोर माझ्या बॅक साईडला हा अतिरेखी उभा होतात. तुम्ही बघितलय साधारण कसं त्याच वर्णन तुम्ही काही करू शकता नजर एकदम म्हणजे एकदम ब्लंकच झालो आम्ही आमचं डोक चालायचं बंद झाल आजूबाजूला सगळीकडे गोळीबाराचा आवाज सगळीकडे गोळीबाराचा आवाज फटाफट सुरू झाला काय म्हटलं होत त्या दहशतवाद्यांनी सध्या सोशल मीडियावर आणि इकडे तिकडे वेगवेगळ्या चर्चा आहे जातीच्या धर्माच्या असूदेत किंवा बाकीच्या सुद्धा आणि काही व्हिडिओज पण रोजचे रोजच्या समोर येतायत काय म्हटलं होतं तेव्हा त्यांनी पहिलं तर जगदाळे काकांना म्हणजे जगदाळ्यांना. उठवल त्यांच्या जागेवरन आणि त्यांना म्हटले की चौधरी इधर आ और तुझे कुरान पढने को आता हे ऐसा वैसा उनको बोले म्हणजे असं तस त्यांना विचारलं तर मनू म्हणजे असावरी आम्हाला म्हटली की काकू आणि आई तुम्ही पटापट टिकल्या तोपर्यंत काढायला लावल्या आणि आम्ही जोरजोरात अल्लाह अकबर अल्लाह अकबर म्हणायला सुरुवात केली परंतु तरीही त्यांनी त्या जगदळ्यांना पहिल्यांदा गोळी मारली डोक्यामध्ये आणि लगेच हे पालते असे झोपलेले होते शेराला या भीतीन. आणि त्यांनाही डोक्यात गोळी मारली म्हणजे त्यांचा नंतर मी बघितलं तर त्यांचा डोळा बाहेर आलेला होता सगळं असं हे अवघडच झालं सगळं हे मागचे हे झाले त्याच्यानंतर आसावरीनी तुम्हाला सावरलं सगळ्यांना हो तिनी आम्हाला सगळ्यांना सावरलं तिनी आम्हाला स दोघींनाही खाली घेऊन गेली मी तर त्यांच्याच जवळ बसले होते तिला म्हटलं थांब अग म्हणू आपण बघूयात काहीतरी प्रयत्न करूयात काकांना सरळ तरी करूयात नाही म्हटली काकू आपण खाली जाऊयात खालन काय मदत मिळते का ते बघूयात चला तुम्ही पटकन इथं राहिलात तुम्ही आणि आपण तर आपल्यालाही ते अतिरेकी मारतील मग आपण काहीच नाही करू शकणार आणि म्हणूनही मग आम्हाला खाली घेऊन गेली. आता या तिथन तुम्ही पुण्यात आलात मात्र मागचे आठ दिवस तुम्हा सगळ्यांसाठीच प्रचंड कठीण होते. अनेक मिडिया ट्रायल्स द्यायला लागतायत सगळ्यांशी बोलाव लागतय. आठ दिवसात काय काय काय काय तुम्ही सोचलय? नाही आठ दिवसात तर खूपच स्ट्रेस झाला आम्हाला सारखी सारखी ही प्रश्न विचारून विचारून आम्ही सारखं सारखं हे बोलून आम्ही आमचा अर्ध डोकच बंद पडलं. होताना दिसतय आणि या सगळ्या हल्ल्यावरन आता महाराष्ट्रात पण वेगळं वेगळं राजकारण कोणतेही नेते काहीही येऊन बोलतायत तर या ही वेळ आहे राजकारण करण्याची असं वाटतं कारण राजकारण्यांनी कायमच प्रत्येकाच्यात राजकारण करायचं ठरवल्याचं या सगळ्या प्रसंगातन दिसून येतय. नाही खरं तर टिकल्या वगैरे काढून तर आम्ही याच्यात राजकारण असावं किंवा नसावं ते माहिती नाहीये पण माझा माझं व्यक्तिगत मत असं आहे की आम्हाला ज्या अतिरेकांनी यांना मारले. तर ते पाकची लोक असावेत आणि त्यांना योग्य तो धडा शिकवावा ही माझी इच्छा आहे. मदत तर सरकार करतच आहे पण त्यापेक्षाही जास्त अपेक्षा अशी आहे की त्यांनी पाकिस्तानला चांगलच. अनुभवलं त्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवावा आणि त्यांनी राजकारण न करता पाकिस्तानवर हल्ला करावा. दादा आता तू या सगळ्यात वावरतोय आठ दिवस म्हणजे काकूनी तर तिथे सोचलय आणि आठ दिवस तू सगळ्या कुटुंबाचा कणा म्हणून उभा आहेस आणि सगळं मॅनेज करतोय त्यातही राजकारण राजकारणी लोक राजकारण करताना दिसतात धर्माच्या नावावर असूदेत किंवा अनेकांच्या वक्तव्याच्या नावावर काय वाटत या सगळ्या सिनारियोकडे बघून आता यावरती तरी माझं पर्सनल म्हणणं काही नाहीये फक्त मी एकच यामध्ये सांगू इच्छितो की जसे मी आधी पण सांगितलं ज्यावेळेस फडणवीस साहेब आले होते किंवा बाकीचे वरिष्ठ नेते आले होते की या इन्सिडेंट मध्ये दोन प्रकारचे आम्हाला अनुभव आले कारण की आम्ही ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हा हल्ला झाला तर त्या चार नराधमांनी एवढ्या क्रूरपणे बाबांची आणि काकांची हत्या केली आणि ते म्हणजे खरोखर बघवत नव्हतं मला पण त्यावेळेस आम्ही सकाळी तिकडे पोहोचलो आणि जे काही आयडेंटिफिकेशन साठी त्यांनी आम्हाला बोलवलं त्यावेळेस पण तिकडे जो आम्हाला त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणारा मनुष्य होता तो पण त्याच धर्माचा होता आणि तिकडचाच होता कश्मीरीच होता पण त्यांनी शेवटपर्यंत आमचा साथ सोडली नाही शेवटपर्यंत तो आमच्या सोबत होता आणि आम्हाला प्रचंड मदत केली त्याला मी इवन पैसे पण देण्याचा प्रयत्न केला जे की मला असं वाटत होतं की मी त्याचा अपमान करतोय किंवा त्याला खऱ्या अर्थाने त्याची त्याची म्हणजे त्याची पैशामध्ये तुलना करणं हे खऱ्या अर्थाने म्हणजे मला अपमान केल्यासारखं वाटत होतं पण मी त्याला पैसे काही ऑफर केले पण त्यांनी ते घेतले नाहीत आणि तो गळ्यात मला मिठे मारून ढसा ढसायला लागला म्हणजे हे माझे पर्सनल अनुभव आहे की मी ज्या षणाला कश्मीरमध्ये श्रीनगर मध्ये पोहोचलो तेव्हापासून ते शेवटपर्यंत तो व्यक्ती माझ्याबरोबर होता तो ड्रायव्हर माझ्या बरोबर होता त्यामुळे दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि जे ही वाईट. वृत्ती ठेवणारे लोक आहेत त्यांना सरकारने लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर या सगळ्या कुटुंबीयांना न्याय द्यावा हीच माझी इच्छा आहे. 50 लाखांची मदत जाहीर केली आहे आणि तुम्हाला ही नोकरी नाही पाहिजे किंवा याची आता सध्या गरज नाही आम्ही आमचा व्यवसाय पुढे नेऊ असं तुझं म्हणण साधारण व्यवसाय पुढे नेतानाही सरकारची गरज भासू शकते तर कोणत्या कोणत्या गरज असू शकतात त्याबद्दल तरी म्हणजे आता तुम्ही खऱ्या अर्थाने विचार विचाराल तर मी काहीच. असा विचार केलेला नाहीय कारण की आता नुकतेच आठ दिवस झालेत आणि या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला खऱ्या अर्थाने आम्हाला आता वेळच मिळाला नाही कारण की त्या दुःखातन आम्ही जसे कसे बसे सावरतोय अजून कारण की वडील जे होते ते म्हणजे अखख्या आमच्या कुटुंबाचा एक कणा म्हणू शकतो असे होते आणि आमच आयुष्य सगळ्यांचा त्यांच्याच अवतीभवती होत त्यामुळे त्या दुःखातन आम्ही अजून सावरतो आणि या विषयी काही मी तुम्हाला आता व्यक्तव्य करणं हे चुकीचं राहील कारण की आम्ही त्याविषयी अजूनपर्यंत. दाखवलं की ओळखा, आयडेंटिफिकेशन करा की हेच ते आहेत का त्यावेळेस तर त्यांचं बाबांना तरी म्हणजे नाकाच्या वरती अर्धा पोर्शन पूर्ण त्यांनी पट्टी बांधून ठेवली होती म्हणजे तो पूर्ण त्यात काहीच म्हणजे राहिलं नव्हत आणि संतोष काकांना पण त्यांनी चारी बाजूनी पट्टी पट्टी बांधून ठेवली होती त्यामुळे त्यांच्याकडे ज्यावेळेस मी बघितलं तर तो म्हणजे खरोखरच भयंकर ते दृश्य होतं आसावरीला. नोकरी दिली आहे सरकारने आसावरी बद्दल काय वाटत कारण तिन हे सगळं व्यवस्थितपणे हाताळले आणि तिच्या शौर्याची पण चर्चा राज्यात होताना दिसते आणि तेवढ्याच शौर्याने ती मीडिया समोर बोलते आहे एक एक प्रश्न मांडती हो आता या गोष्टीमध्ये आम्ही तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो तिकडे सात वाजता जे काही असेल ते पण आदल्या दिवशी ज्यावेळेस प्रसंग घडला आणि तेव्हापासून ते जोपर्यंत बाकीचे लोक पोहोचत नाही किंवा घरची लोक पोहोचत नाहीतो. तिच्यासाठी करू शकेल ते सरकारने कराव आणि जी काही जर तुम्ही म्हटलात की सौर्य पुरस्कार तिला मिळावा तर खरोखरच तिनी शौर्य दाखवले आणि तिला योग्य जे असेल ते पुरस्कार सरकारने दिला पाहिजे आता सरकारकडे काय मागणी आहे कारण एक तर सरकारने काही मदत जाहीर केली सगळ्याच कुटुंबीयांना पण आता तुझी सरकारकडे काय मागणी माझी जस मी मगाशीच म्हटलं की माझी व्यक्तिगत हीच मागणी सरकारकडे की त्यांनी या चार लोकांना तर न्याय. या चार लोकांना तर शिक्षा द्यावीच पण त्यासोबतच यांचे जे हँडलर्स किंवा काही जे काही म्हणत असेल त्यांना जे यांना हँडलर जे असतात त्यांना शोधून शोधून घरातन बाहेर काढून मारावं आणि या जो दहशतवाद जो पसरतो कारण की असं नाहीय की हा दहशतवाद आपण पहिल्यांदाच भारतात बघतोय हा वारंवार 26-11 जे हल्ले झाले मुंबईमध्ये किंवा कश्मीर मध्ये पण होतच राहतात जरी आपण म्हटलं की बऱ्याच कालावादी बऱ्याच कालावादीनंतर झालाय. तर या हल्ल्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्यांचा मूळ जे म्हणतो आपण ते त्यांनी संपवल पाहिजे ही माझी प्रथम मागणी सरकारकडे आणि त्याविषयी सरकार जे काही निर्णय घेत ते योग्य घेत कारण की आपल्याकडे राज्य मंडळामध्ये बरीच हुशाळ मंडळी आहेत एक शेवटचा प्रश्न काकांसोबत शेवटच काय बोलण झालं काकांसोबत शेवटच बोलण एवढंच झालं की फोटो काढायच्या वेळेस मी म्हटलं होत त्यांना की आपण काश्मीर मध्ये काढूयात फोटो तर काका म्हटले नाही आपण इथं आहे






















