एक्स्प्लोर
Sikkim Floods : सिक्कीममध्ये ढगफुटी, पूर आल्यानं 23 जवान बेपत्ता; आठ नागरिकांचा मृत्यू
सिक्कीममध्ये अचानक पूर आल्यानं लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत, तर आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या ४१ गाड्या चिखलाखाली दबल्या गेल्या आहेत. लाचेन खोऱ्यात बुधवारी पहाटे ढगफुटी झाली, त्यानं काही मिनिटांत पूर आला, आणि तीस्ता नदीची पातळी १५ ते २० फुटानं वाढली. मृतांपैकी तिघांचे मृतदेह तर उत्तर बंगालपर्यंत वाहून गेले. लष्कराकडून बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. मात्र पुरामुळे संपर्क करणं कठीण झालं होतं, ज्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा






















