एक्स्प्लोर
Indo-China Border : अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या घुसखोरीचा डाव भारताने उधळला
अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सैन्यानं घुसखोरी करण्याचा केला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु दोन्ही देशांमध्ये झालेल्या झटापटीत भारतीय सैन्याने 200 चीन सैनिकांना पिटाळून लावलं आहे. अरुणाचलच्या तवांग भागात ही घटना घडल्याचे समजतंय.
भारत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
आणखी पाहा























