एक्स्प्लोर
Lakhimpur Kheri Case: लखीमपूर प्रकरणातील गृहराज्यमंत्री अजय मिश्राचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर
लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी अटकेत असलेला गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला जामीन मंजूर झाला आहे. लखानौ हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्या. राजीव सिंह यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 18 जानेवारी रोजी हायकोर्टात सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यावर आज निकाल दिला. आशिष मिश्रावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया गावात मागील वर्षी तीन ऑक्टोबर रोजी आंदोलक शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. हे शेतकरी तीन कृषी कायद्यांचा विरोध करत होते.
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement