एक्स्प्लोर
Assam | अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यातील ही घटना आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























