एक्स्प्लोर
Ahmedabad Bomb Blast प्रकरणी निकाल, 49 आरोपी दोषी, 28 जण निर्दोष
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ७७ आरोपींपैकी ४९ आरोपींना गुजरातमधील विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तर २८ आरोपींना निर्दोष ठरवलं आहे. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या तासाभरात २१ स्फोटांनी अहमदाबाद शहर हादरलं होतं. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २०० लोक जखमी झाले होते. आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. अखेर १३ वर्षांनी या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. त्यात ४९ आरोपींनी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
भविष्य






















