एक्स्प्लोर
Ahmedabad Bomb Blast प्रकरणी निकाल, 49 आरोपी दोषी, 28 जण निर्दोष
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ७७ आरोपींपैकी ४९ आरोपींना गुजरातमधील विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तर २८ आरोपींना निर्दोष ठरवलं आहे. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या तासाभरात २१ स्फोटांनी अहमदाबाद शहर हादरलं होतं. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २०० लोक जखमी झाले होते. आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. अखेर १३ वर्षांनी या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. त्यात ४९ आरोपींनी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा




















