एक्स्प्लोर
Advertisement
Ahmedabad Bomb Blast प्रकरणी निकाल, 49 आरोपी दोषी, 28 जण निर्दोष
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ७७ आरोपींपैकी ४९ आरोपींना गुजरातमधील विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तर २८ आरोपींना निर्दोष ठरवलं आहे. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या तासाभरात २१ स्फोटांनी अहमदाबाद शहर हादरलं होतं. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २०० लोक जखमी झाले होते. आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. अखेर १३ वर्षांनी या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. त्यात ४९ आरोपींनी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
मुंबई
भविष्य
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement