एक्स्प्लोर
औरंगाबादमधील निरीक्षण बालगृहातून चार मुलं पळून गेली, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
औरंगाबादमधील निरीक्षण बालगृहातून चार मुलं पळून गेली आहे. काल संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे. मूल पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















