Anna Hazare On Pahalgam Terror Attack : पहलगामच्या हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Pahalgam Terror Attack : पहलगामच्या हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
जम्मू काश्मीरच्या पहेलगाम या ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला आणि यामध्ये जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू जो आहे तर तो झाला त्याचे पडसाद हे संपूर्ण देशभरामध्ये उमटलेले आहेत त्या अनुषंगाने जर बघितलं तर पाकिस्तानकडे जाणार पाणी जे आहे तर ते रोखण्याचा विचार जो आहे तो सरकारच्या वतीने होतो आहे मात्र या संपूर्ण प्रकरणा संदर्भामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांना काय वाटतं तेट त्यांच्याकडन जाणून घेणार आहोत अण्णा जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला आणि पर्यटक जे आहेत 26 पर्यटक जवळपास मृत्युमुखी पडले कसं या संपूर्ण घटनेकडे? एका बाजूला भारत आणि जम्मू काश्मीरचे लोक हे सर्व एककोप्याने राहण्याचा प्रयत्न करतात काही विदेशक लोक आहे त्यांनाही नको आहे असे एकत्र येण त्यांना नको आहे म्हणून ते काय. बघितलं तर त्यावेळेला फक्त सैन्यदलांमध्ये युद्ध व्हायचं पण आता निष्पाप जे लोक आहेत पर्यटक आहेत त्यांच्यावरती हल्ला होतो ते सगळ्यात वाईट आहे ज्यांचा हल्ल्याशी काही संबंध नाही त्यांचा काही त्यात ते पर्यटक आहे आता जम्मू काश्मीर मध्ये. हे जे पाहण्यासाठी गेले होते पलगाव पलगाव सुंदर एरिया फार सुंदर आहे मी अडीच वर्ष श्रीनगरला राहिलो अडीच वर्ष श्रीनगरच्या पुढे. माझ्या बरोबरच्या अनेक लोकशाही झाले, मी या गोडीची, या गाडीची ड्रायव्िंग करत होतो, त्या गाडीत 25 30 गोळा लागल्या, मला कुठेच काय नाही, इथे एक तुकडा मणून लागला, इकडे तुकडे पण ही घटना घडल्यानंतर माझा भय निघून गेलं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तो बरचसा प्रयत्न करतो यांना दल घडवायचे म्हणून प्रयत्न चाललेले पण सर्वांनी मिळून करणं गरजेच आहे.



















