एक्स्प्लोर
Aaditya Thackeray | शेतकरी आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही - आदित्य ठाकरे
मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या शेतकरी आंदोलनात शिवसेना नेत्यांचा सहभाग नसल्याबाबतची टीका होत आहे. या विषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, शिवसेनेचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे असे त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट
मुंबई




















