एक्स्प्लोर
काठमांडू : पावसामुळे मानसरोवर यात्रेला जाणारे दीड हजार भाविक नेपाळमध्ये अडकले
मानसरोवरवर जात असताना दीड हजार यात्री मुसळधार पावसामुळे नेपाळमधल्या सिमिकोटमध्येच अडकलेक. यामध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक आंध्रप्रेदेश तर दुसरा भाविक केरळमधील असल्याची माहिती मिळतेय. तर 104 भाविकांची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय. त्यांना हिलसा भागामध्ये आणण्यात आलंय. दरम्यान इतरांच्या बचावासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून 2 विमानंही पाठवण्यात आली आहेत. भारतीय दूतावासाने नेपाल आणि सिमीकोटमध्ये आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बातम्या

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?

Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement