एक्स्प्लोर
नवी मुंबई : गेल्या 7 दिवसांपासून खारघरमधील रिक्षाचालक संपावर, नागरिकांचे हाल
गेल्या 7 दिवसांपासून खारघरमध्ये रिक्षाचालक संपावर गेले आहेत. गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत खारघर रिक्षाचालकांना पोलिसांनी अटक केली होती, त्याविरोधात खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पाळला. या हाणामारीत तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक करण्यात आल्यानं रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकांना जामीन मिळत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचं रिक्षा युनियनकडून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून रिक्षा बंद असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा






















