एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : गेल्या 7 दिवसांपासून खारघरमधील रिक्षाचालक संपावर, नागरिकांचे हाल
गेल्या 7 दिवसांपासून खारघरमध्ये रिक्षाचालक संपावर गेले आहेत. गेल्या आठवड्यात रिक्षा चालकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत खारघर रिक्षाचालकांना पोलिसांनी अटक केली होती, त्याविरोधात खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पाळला. या हाणामारीत तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक करण्यात आल्यानं रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकांना जामीन मिळत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचं रिक्षा युनियनकडून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून रिक्षा बंद असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सांगली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion