एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : पक्षशिस्त टिकवण्यासाठी भाजपनेच घेतले 108 नगरसेवकांचे राजीनामे
नागपूरात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने आपल्या 108 नगरसेवकांचे राजीनामे घेतले आहेत. कारण हे राजीनामे बंडखोरी म्हणून नाही तर पक्षशिस्तीच्या कारणासाठी घेतले गेले आहेत. पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल असं कृत्य कुठल्याही नगरसेवकानं केल्यास, त्याच्यावर कारवाई करता यावी, या उद्देशानं नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion