एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कृषीपंप वीजबिल वसुलीला स्थगिती, बोंडअळीग्रस्तांनाही मदत
शेतकऱ्यांसाठी दुहेरी आनंदाची बातमी. एकीकडे राज्य सरकारनं कृषीपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांकडे जवळपास 17 हजार कोटींची वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे बोंडअळीग्रस्त आणि तुडतुडेग्रस्त कापूस उत्पादकांना 3 हजार 373 कोटी 71 लाखांची मदत जाहीर झाली आहे. 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion