एक्स्प्लोर
मुंबई : मुलांना परीक्षेला बसवू नका, सीबीएसई परीक्षांबाबत राज ठाकरेंचं पालकांना खुलं पत्र
राज्यातल्या सीबीएसई बोर्डाच्या फेरपरीक्षेला पालकांनी पुन्हा आपल्या मुलांना बसवू नये, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनियता बाळगता येत नसेल तर त्यामध्ये विद्यार्थ्याचा दोष काय? आणि सरकारच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांनी मनस्ताप का सहन करावा, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर फुटला. यानंतर कुणाचंही नुकसान होऊ नये म्हणून बोर्डानं हा पेपर पुन्हा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र या निर्णयावर टीका होऊ लागली आहे.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























