एक्स्प्लोर
Advertisement
Aarey Tree Cutting | विकासकामांसाठी वृक्षतोड अनिवार्य, आरेतील वृक्षतोडीला नितीन गडकरींचं समर्थन | मुंबई |ABP Majha
वृक्षारोपणाला महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्व दिलं आहे. इथे सुरु असलेला हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य आहे. मात्र त्याची भरपाई म्हणून नवे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विकासकामे यांचा समतोल राखणं महत्त्वाचे आहे. माझ्या काळात जेव्हा मी वांद्रे-सीलिंकचं काम सुरु केलं होतं, तेव्हाही किती याचिका आल्या, किती विरोध झाला.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion