एक्स्प्लोर
EXCLUSIVE | भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत | एबीपी माझा
सरकारने ईडी आणि एजन्सीचा वापर केला असता काँग्रेस-राष्ट्रवादीचे शीर्षस्थ नेतेही राहिले नसते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी त्यांनी शरद पवारांही जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादींनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरलं असा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मनसे नाही तर उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना आहे. अशा शब्दात राज ठाकरेंची खिल्ली उडवली. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
निवडणूक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक






















