एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अचानक तापमानाचा पारा वाढल्याने अबालवृद्धांना त्रास
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जणू उष्णतेची लाट आलीय की काय अशी स्थिती आहे. कारण सकाळी नऊ वाजेपासूनच पारा चढण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे वृद्ध, लहान मुलं आणि कामासाठी दिवसभर उन्हातान्हात फिरणाऱ्यांच्या जीवाची अक्षरश: काहिली होते आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे डिहायड्रेशन होणं, चक्कर येणं आणि त्वचेचे विकार होण्याची भीती आहे.
त्यामुळे उन्हात बाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे थंड पेयांची विक्री करणारे आणि इतर वस्तू विकणाऱ्यांची मात्र चांदी झाली. कारण एरवी चहाच्या गाड्यावरची गर्दी आता उसाच्या रसाच्या गाड्यावर किंवा ताक, लस्सीच्या ठेल्यांवर पाहायला मिळतेय.
त्यामुळे उन्हात बाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे थंड पेयांची विक्री करणारे आणि इतर वस्तू विकणाऱ्यांची मात्र चांदी झाली. कारण एरवी चहाच्या गाड्यावरची गर्दी आता उसाच्या रसाच्या गाड्यावर किंवा ताक, लस्सीच्या ठेल्यांवर पाहायला मिळतेय.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion