एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : संगमनेरमध्ये जिल्हा मुख्यालयासाठी कृती समितीचं बेमुदत साखळी उपोषण
अहमदनगर जिल्ह्या विभाजनाच्या घोषणे नंतर नवीन जिल्ह्यांच मुख्यालय संगमनेरमध्ये व्हावं अशी मागणी पुढे येतेय. या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती चांगलीच आक्रमक झालीये. शासनाच लक्ष वेधण्यासाठी सह्यांच्या मोहिमे पाठोपाठ आता बेमुदत साखळी उपोषणाला समितीने सुरवात केलीय. कालपासून सुरु झालेल्या या उपोषणाला अकोले तालुक्यातील नागरिकांनीही पाठिबा दिला असून जिल्ह्याची घोषणा झाल्यावर उपोषण मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केलाय.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion