एक्स्प्लोर
'विषमुक्त शेती आणि निरोगी भारत'साठी बीव्हीजीची मोहिम | जळगाव | 712 | एबीपी माझा
आपल्या नकळत रोज असंख्य घातक रसायनांचा मारा आपल्या शरीरावर होत असतो. बाह्य माऱ्यापासून आपण कदाचित सुटका करुन घेऊ सुद्धा पण जी रसायनं थेट अन्नातून आपल्या शरीरात पोहचतात त्यांचं काय करायचं?
याच प्रश्नाचं उत्तर विषमुक्त शेतीत दडलं आहे. एकीकडे ग्राहकांमध्ये जागरुकता असतानाच शेतकऱ्यांनीही ही संधी साधणं गरजेचं आहे. याच विषयावर जळगावमध्ये एक कार्यक्रम पार पडला.
याच प्रश्नाचं उत्तर विषमुक्त शेतीत दडलं आहे. एकीकडे ग्राहकांमध्ये जागरुकता असतानाच शेतकऱ्यांनीही ही संधी साधणं गरजेचं आहे. याच विषयावर जळगावमध्ये एक कार्यक्रम पार पडला.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा



















