एक्स्प्लोर
Advertisement
712 : तीन जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर
रब्बी हंगामात राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. या ३ जिल्ह्यांमधील ८ तालुक्यांचा यात समावेश आहे. वाशिम, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील हे तालुके आहेत. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या तालुक्यांमध्ये ८ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या काळात पिकांचं ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येणारेय.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement