एक्स्प्लोर

Baburao Pacharne Passes Away: शिरूर, हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

शिरुर, हवेली तालुक्यात सुरुवातील भाजपचं फार कमी काम होतं मात्र  बाबूराव पाचर्णे यांनी दोन्ही तालुक्यात भाजपचं उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या दोन्ही तालुक्यात भाजपची ताकद वाढण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Baburao Pacharne Passes Away: शिरुर आणि हवेलीचे आमदार माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचं दुख:द निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाचर्णे यांनी चार वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र कर्करोगामुळे त्यांनी राजकारणामधून विश्रांती घेतली होती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.  काही दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार पोपटराव गावडे यांचा पराभव केला होता. 

भाजपची ताकद वाढवण्यात मोलाचा वाटा 
शिरुर, हवेली तालुक्यात सुरुवातील भाजपचं फार कमी काम होतं मात्र  बाबूराव पाचर्णे यांनी दोन्ही तालुक्यात भाजपचं उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या दोन्ही तालुक्यात भाजपची ताकद वाढण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर भाजप या सगळ्या पक्षामधून त्यांनी कार्य केलं आहे.


गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय
दोन्ही तालुक्यात भाजपचं वर्चस्व निर्माण करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता. अनेक भाजप नेत्यांशी त्यांची चांगली जवळीक होती. दोन दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती. गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय होते.


राजकीय कारकीर्द
- 1995 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली ही निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. 
- त्यानंतर 1999 साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले. त्यानंतर त्यांना यश मिळाले . 
- 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि पुन्हा एकदा विधानसभेत निवडून आले. 
- 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक     लढवली मात्र त्यावेळी त्यांना यश मिळू शकले नाही. 
- 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक जिंकली. 
- त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला होता .
 - त्यानंतर कर्करोगामुळे त्यांनी राजकारणामधून विश्रांती घेतली होती.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget