एक्स्प्लोर

Zero Hour Full EP : हिंसाचाराला धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणीभूत? काश्मिरातील दहशती कारवायांनंतर मोठा प्रश्न

Zero Hour Full EP : हिंसाचाराला धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणीभूत? काश्मिरातील दहशती कारवायांनंतर मोठा प्रश्न

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

कश्मीर बद्दल बोलत असताना आपल्याला काश्मीर दहशतवाद, हिंदू मुस्लिम, पंडित पलायन किंवा पंडित हुस्कावन त्यांना जसं हुस्कावण्यात आलं होतं, पाकिस्तानचा त्याच्यामधला रोल, पाक व्याप्त काश्मीर, चीन व्याप्त काश्मीर आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेला आपल्याला काश्मीर मधला भाग पर्यटनापुरता दिसत. असतो तेवढी चर्चा असते पण दरवेळी दुर्दैवाने किमान या हल्ल्याच्या निमित्ताने का होई ना पाकिस्तान या काश्मीरचे अनेक बाकीचे कंगोरे ज्याचा काही संबंध पाकिस्तानशी, चीनशी आहे, दहशतवादाशी आहे, मिडल ईस्टशी सुद्धा आहे आणि अर्थातच भारताचा तर अख काश्मीर आहे. सीओके आणि पीओके दोन्ही आपलेच आहेत या दृष्टीने त्याचा कधी कधी अंदाज आणि आढावा घ्यावा लागतो. गेले काही दिवस झिरो ओवर मध्ये आपण काश्मीर मधली स्थिती हा दहशतवाद हल्ल्याचे कोणते प्रयत्न यापुढे होऊ शकतात किंवा काय केलं पाहिजे युद्धाचे कोणते? आपल्या समोर आहेत, सुरक्षा व्यवस्था, काश्मीरीयत या सगळ्या विषयांच्या बाबतीत चर्चा केली, सोडून एक विषय आणि तो विषय आज चर्चेला आपण घेणार आहोत. काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा काश्मीर मध्ये एकूणच ज्या प्रकारची सगळी लोकसंख्या होती, त्याच्यात बुद्धिस्ट लोकसंख्या, जी लडाकच्या भागामध्ये आहे, आता तो पूर्ण एक वेगळा भाग बनवण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर, काश्मीर खोर आणि जम्मू अशा प्रकारे प्रामुख्याने काश्मीरची रचना. साधारण नवधिच्या दशकापर्यंत याच्यातल सगळा लोकसंख्येचा समतोल स्वाभाविक साधारणपणे ठीक. होता, काश्मिरी खोऱ्यात पंडित राहत होते, आता पंडित म्हणजे ब्राह्मण नाही, हिंदू असलेला कोणीही तिथल्या व्यक्तीला पंडित म्हटलं जातं, त्यामुळे हा गैरसमज असतो अनेकदा की पंडित म्हणजे काश्मिरी ब्राह्मण, काश्मिरी पंडित म्हणजे हिंदू अशा प्रकारे, पण नवदीच्या दशकामध्ये पाकिस्तान पुरस्कृत धर्मांधते मुळे जे काही स्थानिक लोक त्याच्यात गुरफटले आणि त्यातून जो विरोध झाला, त्यातून तिकडच्या पंडितांना हुस्कावल गेलं आणि ते काश्मीरच्या बाहेर पडले. या सगळ्याच्या नंतर तिथे उरले फक्त काश्मिरी मुस्लिम आणि याच्यातल्या ज्या लोकांना. येत होती, त्या दरम्यानच्या काळात हे सगळं पाकिस्तानने विष कालवलं, त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये पंडितांना हुसकाऊन लावण्यात झाला, ज्याचा परिणाम लोकसंख्येचा बॅलन्स ढळला, ज्याचा परिणाम काश्मीर मध्ये वेळोवेळी दहशतवाद पसरवायला पाकिस्तानन दरवेळी तिकडे आपला नाक खोपसण्याचा प्रयत्न चालू ठेवला. आज पेहेलगाम बद्दल बोलत असताना आपल्याला सुरुवात ही 99च्या दशकापर्यंत 47-48 च्या फाळणीपर्यंत तिकडे जाव लागेल इथपर्यंत त्याचा सगळा आपल्याला शोध घेत जावा लागतो की ही समस्या.वादी कारवायांना तिथले ढासळलेले धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणणीभूत आहे का? आमच्या twitter म्हणजे एक्स अकाउंटवर, facebook वर, youtube वर आणि instagram वरती तुम्ही याच उत्तर देऊ शकता. होय किंवा नाही याचे दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले आहेत.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Embed widget