Zero Hour Full EP : हिंसाचाराला धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणीभूत? काश्मिरातील दहशती कारवायांनंतर मोठा प्रश्न
Zero Hour Full EP : हिंसाचाराला धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणीभूत? काश्मिरातील दहशती कारवायांनंतर मोठा प्रश्न
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कश्मीर बद्दल बोलत असताना आपल्याला काश्मीर दहशतवाद, हिंदू मुस्लिम, पंडित पलायन किंवा पंडित हुस्कावन त्यांना जसं हुस्कावण्यात आलं होतं, पाकिस्तानचा त्याच्यामधला रोल, पाक व्याप्त काश्मीर, चीन व्याप्त काश्मीर आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेला आपल्याला काश्मीर मधला भाग पर्यटनापुरता दिसत. असतो तेवढी चर्चा असते पण दरवेळी दुर्दैवाने किमान या हल्ल्याच्या निमित्ताने का होई ना पाकिस्तान या काश्मीरचे अनेक बाकीचे कंगोरे ज्याचा काही संबंध पाकिस्तानशी, चीनशी आहे, दहशतवादाशी आहे, मिडल ईस्टशी सुद्धा आहे आणि अर्थातच भारताचा तर अख काश्मीर आहे. सीओके आणि पीओके दोन्ही आपलेच आहेत या दृष्टीने त्याचा कधी कधी अंदाज आणि आढावा घ्यावा लागतो. गेले काही दिवस झिरो ओवर मध्ये आपण काश्मीर मधली स्थिती हा दहशतवाद हल्ल्याचे कोणते प्रयत्न यापुढे होऊ शकतात किंवा काय केलं पाहिजे युद्धाचे कोणते? आपल्या समोर आहेत, सुरक्षा व्यवस्था, काश्मीरीयत या सगळ्या विषयांच्या बाबतीत चर्चा केली, सोडून एक विषय आणि तो विषय आज चर्चेला आपण घेणार आहोत. काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा काश्मीर मध्ये एकूणच ज्या प्रकारची सगळी लोकसंख्या होती, त्याच्यात बुद्धिस्ट लोकसंख्या, जी लडाकच्या भागामध्ये आहे, आता तो पूर्ण एक वेगळा भाग बनवण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर, काश्मीर खोर आणि जम्मू अशा प्रकारे प्रामुख्याने काश्मीरची रचना. साधारण नवधिच्या दशकापर्यंत याच्यातल सगळा लोकसंख्येचा समतोल स्वाभाविक साधारणपणे ठीक. होता, काश्मिरी खोऱ्यात पंडित राहत होते, आता पंडित म्हणजे ब्राह्मण नाही, हिंदू असलेला कोणीही तिथल्या व्यक्तीला पंडित म्हटलं जातं, त्यामुळे हा गैरसमज असतो अनेकदा की पंडित म्हणजे काश्मिरी ब्राह्मण, काश्मिरी पंडित म्हणजे हिंदू अशा प्रकारे, पण नवदीच्या दशकामध्ये पाकिस्तान पुरस्कृत धर्मांधते मुळे जे काही स्थानिक लोक त्याच्यात गुरफटले आणि त्यातून जो विरोध झाला, त्यातून तिकडच्या पंडितांना हुस्कावल गेलं आणि ते काश्मीरच्या बाहेर पडले. या सगळ्याच्या नंतर तिथे उरले फक्त काश्मिरी मुस्लिम आणि याच्यातल्या ज्या लोकांना. येत होती, त्या दरम्यानच्या काळात हे सगळं पाकिस्तानने विष कालवलं, त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये पंडितांना हुसकाऊन लावण्यात झाला, ज्याचा परिणाम लोकसंख्येचा बॅलन्स ढळला, ज्याचा परिणाम काश्मीर मध्ये वेळोवेळी दहशतवाद पसरवायला पाकिस्तानन दरवेळी तिकडे आपला नाक खोपसण्याचा प्रयत्न चालू ठेवला. आज पेहेलगाम बद्दल बोलत असताना आपल्याला सुरुवात ही 99च्या दशकापर्यंत 47-48 च्या फाळणीपर्यंत तिकडे जाव लागेल इथपर्यंत त्याचा सगळा आपल्याला शोध घेत जावा लागतो की ही समस्या.वादी कारवायांना तिथले ढासळलेले धार्मिक लोकसंख्या संतुलनही कारणणीभूत आहे का? आमच्या twitter म्हणजे एक्स अकाउंटवर, facebook वर, youtube वर आणि instagram वरती तुम्ही याच उत्तर देऊ शकता. होय किंवा नाही याचे दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले आहेत.
All Shows

































