Special Report | Walmik Karad Update | कट ते हत्या, वाल्मिकच आकाच! खंडणीसाठी कराड गँगचा बीडमध्ये 'दहशत प्लॅन'
Special Report | Walmik Karad Update | कट ते हत्या, वाल्मिकच आकाच! खंडणीसाठी कराड गँगचा बीडमध्ये 'दहशत प्लॅन'
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 80 दिवस लोटलेत आणि 80 दिवसांनी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. या आरोप पत्रात एकूण आठ आरोपी आहेत. मात्र सर्वात पहिलं नाव आहे ते वाल्मिक कराडच. कारण खंडणीसाठी धमकावण असो किंवा संतोष देशमुखांच्या हत्येसाठी टोळीला आदेश देण असो. सगळीकडेच मुख्य सूत्रदार म्हणून आरोप पत्रात वाल्मिक कराडवर ठपका ठेवण्यात आला. संतोष देशमुखी पोलिसांनी दाखल केलेल आरोपपत्र एबीपी महादाच्या हाती लागले. या आरोप पत्रात नेमक आहे तरी काय याचा. सुद्धा नंबर लागू शकतो, पुढचे आरोपी सापडणार नाहीत कारण त्यांच मर्डर झाले. बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 80 दिवस लोटले आहेत. मात्र 80 दिवसानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. आणि ज्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती त्यावर शिक्कामोर्तब होण गरजेच होतं. हेच जगासमोर आणलय यातील आरोप जर सिद्ध झाले तर वाल्मी कराड आणि त्याच्या गांगला हैवानाची उपमा देखील देणं कमी ठरेल खंडणीसाठी वाटेल ते करणाऱ्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गॅंगचा पर्दाफाशच या आपल्या म्हणजे एबीपी माजाच्या हातात आलेल्या या आरोप पत्रान पर्दाफास केलाय. आवाजा कंपनीला खंडणी मागण्यापासून ते मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंतचा घटनाक्रम तारखेसह आरोपपत्र नमूद करण्यात आलाय, त्यावर एकदा नजर टाकणं महत्त्वाच आहे. 8 ऑक्टोबर 2024. मसाजोग मध्ये पवन चक्कीच्या माध्यमातून विजनिर्मिती करणाऱ्या आवाधा कंपनीकडून खंडणी वसुलीचा कट रचला. वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी कट रचला. आठ ऑक्टोबर 2024, वाल्मिक कराडने आवादाचे अधिकारी शिवाजी थोपटेंना धमकी दिली. दोन कोटी रुपये द्या. बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की संतोष देशमुख यांची जी हत्या होती ती काही अचानक घडली नव्हती. तर आवादा कंपनी जर आपल्या गावातून गेली तर रोजगार कमी होईल आणि म्हणून संतोष देशमुख हे वाल्मीिक कराड आणि त्याच्या साथीदाराला भिडले आणि अखेर या खंडणीच्या गुन्ह्यातून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुखचाच काटा काढला. ज्या गोष्टी समोर आल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गोष्टी भयावह असणार आहेत अशी आमची खात्री आहे आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने यांनी सगळं हे जे जाळ हे पसरलेलं होतं, कटकारस्थान करणारे हे सगळे मिळून करायचे आणि याच्यामध्ये हे सगळे असायचे ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अराजकता माजवली होती आणि तेच सगळं आता जे... समोर येत त्यातून स्पष्ट होते. आता जेल प्रशासना जिथे काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या किंवा प्रसार माध्यमाच्या समोर आण काळाची गरज आहे जेणेकरून जो काही असं समजू आपण की ही गोष्ट तुम्ही केली तर काय नुकसान होणार नाही ना त्याच्यातून सगळ्याला कळेल नेमक काय चालू आहे.
All Shows

































