एक्स्प्लोर

Rahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या विधानावरुन सध्या मोठा वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेबाबत सोलापूरकरांनी हे विधान केलं होतं. एका पॉडकास्टमध्ये सोलापूरकरांनी केलेल्या या विधानामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले. इतकंच नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांकडूनही या विधानाचा समाचार घेण्यात आला. पाहूयात नेमकं काय आहे हे प्रकरण....

राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान

“छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. मोहसीन खान किंवा मोईन खान या औरंगजेबाच्या सरदाराकडून महाराजांनी सही शिक्क्याचं पत्र घेतलं होतं. आणि त्याच्याच आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.”

सोलापूरकरांनी हे वादग्रस्त विधान केलं

आणि त्याचे पडसाद राज्यातल्या अनेक भागात उमटले...

पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसमोर मोठं आंदोलन करण्यात आलं...

सोलापूरकर यांच्या या विधानाचा

विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही समाचार घेतला...

राजकीय नेतेमंडळींसह सोलापूरकर यांच्या विधानामुळे

इतिहास अभ्यासकांनीही संताप व्यक्त केला...

सोलापूरकर यांनी हे विधान कोणत्या आधारावर केलं असा थेट सवाल

इंद्रजीत सावंत यांनी केलाय...

गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट 

आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करतायत...

राजर्षी शाहू मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती....

पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाचा पिक्चर सुरू झालाय

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले दाम्पत्य, महात्मा गांधी या थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून फुकटची प्रसिद्धी मिळवण्याची सध्या फॅशन आहे...

राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य त्यासाठी तर नव्हतं ना असा प्रश्न अनेकजण विचारताहेत

कोल्हापूरहून विजय केसरकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
ABP Premium

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget