Pratap Sarnaik On ST Bus : एसटी तोट्यात जाण्याची काय आहेत कारणं? Special Report
Pratap Sarnaik On ST Bus : एसटी तोट्यात जाण्याची काय आहेत कारणं? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपला आर्थिक संकटात रुतलेला चाक बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. एसटी महामंडळाने नुकतीचे श्वेत पत्रिका जाहीर केली आहे. त्यात सध्याच्या आर्थिक स्थितीची मांडणी करण्यात आली आहे. आणि त्यासोबतच संभाव्य उपाय योजनांची रूपरेषाही ठरवण्यात आली. महत्वाच म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी येत्या चार वर्षात एसटीला फायदा देण्याचा आश्वासन दिल. एसटीच्या श्वेतपत्रिक नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना केल्या जातील? पाहूयात या रिपोर्टमधून. चार वर्षात एसटीला फायदात आणणार, एसटीच्या ताफ्यात दरवर्षी 5 हजार बसेस, एसटी आर्थिक संकटातून बाहेर येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी एसटी महामंडळाचे आर्थिक श्वेतपत्रिका मांडल्यानंतर आर्थिक डबघाईला आलेल्या एसटीला लवकरच बाहेर काढणार असा विश्वास व्यक्त केला आहे. महामंडळ मी असं म्हणणार नाही, ओवर कॉन्फिड्स नाही की हे फायद्यात घेऊन जाईल. परंतु तोट्यात मात्र काही वर्षात राहणार नाही पुढल्या तीन ते चार वर्षामध्ये याचा विश्वास मला आहे आणि ती माहिती देण्याकरता आणि वस्तुस्थिती काय आहे कारण शेवटी झाकलेली मूठ काही ना काही माध्यमातून उघडावी लागते ती मूठ आम्ही पूर्णपणे उघडलेली आहे काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या कानावर घातलेली आहे. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील नागरिकांच्या प्रवासाच महत्त्वाचं आणि परवडणार साधन म्हणजेच एसटी. गेली अनेक वर्ष एसटीचा कारभार प्रचंड तोट्यात चाललाय आणि म्हणूनच एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी एप्रिल महिन्यात परिवहन मंत्र्यांकडून श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेराज राज्य परिवहन मंडळाची ही श्वेतपत्रिका मांडण्यात आली. एसटीच्या श्वेतपत्रिक महामंडळाचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ मांडण्यात आलाय. यासोबतच आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या एसटीचा डोलारा सावरण्यासाठीच्या दूर प्रवास करणाऱ्या विनासवलतधारी प्रवाशांना सवलत देणं आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवणार. आता या योजना खरंच एसटीला तोट्यातून बाहेर काढणार आहेत का? गेल्या 45 वर्षातली फक्त आठ वर्ष एसटी नफ्यात राहिली ही बाब परिवहन मंत्र्यांनी अधोरेखित केली. पण आधीच्या राजकारणात शिरणार नसून एसटीला तोट्यातून बाहेर काढणं हेच आपलं ध्येय असल्या. असं सरनायकांनी म्हटल. 100% मी तुम्हाला पुढल्या अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये आजची परिस्थिती आणि तीन वर्षानंतर आपण बसूया, त्या तीन वर्षानंतरच्या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला असेल, अशा पद्धतीचे आम्ही सगळे अधिकारी, कर्मचारी वर्ग माझ्या सोबत राहून अतिशय चांगल्या प्रकारच काम करतायत, अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आजची जी. 19 व्या शतकातील वाटतात आणि महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून अशा बस मधून प्रवास करावा लागतो या गोष्टीची चीड येते. पण म्हणतात ना देर आहे. दुरुस्त आहे. महायुती सरकार मधील परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांना ही श्वेत पत्रिका काढावीशी वाटली. त्यात महामंडळाच्या चुका प्रांजळपणे मान्य केल्या आणि वर्षाला पाच हजार नव्या बसेस घेणार अशी महत्त्वाकांक्षी घोषणाही केली. यासाठी सरनायिकांच खरंच कौतुक आहे.
All Shows

































