एक्स्प्लोर

Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report

Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
२००५ साली काँग्रेस सरकारच्या काळात मनरेगा कायदा अस्तित्वात आला. ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार देऊन सक्षम बनवणं हा त्यामागचा उद्देश. मात्र सध्याच्या सरकारनं मनरेगाच्या नावातून महात्मा गांधींचं नाव काढून टाकलं आणि कायद्यात बदल केला. पण हाच बदल काँग्रेस आणि विरोधातील इतर पक्षांच्या पचनी पडला नाही.... विरोधकांनी थेट भाजपला लक्ष्य केलं... मनरेगा आणि आताच्या 'विकसित भारत' योजनेत नेमका फरक काय? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनरेगावरुन नेमकं काय घडलं? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
मनरेगा....  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा...  २००५ साली काँग्रेसच्या काळात हा कायदा लागू झाला  पण आता २० वर्षांनी मोदी सरकार मनरेगामधून   महात्मा गांधींचं नाव हटवलं आणि 'विकसित भारत - जी राम जी' केलं...   आणि यावरुनच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रणकंदन माजलं....
मनरेगाचं नाव बदलल्यानं काँग्रेस चांगलीच संतप्त झाली....  राहुल गांधींनी तर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला....
मोदींना दोन गोष्टींचा जास्तच तिरस्कार आहे... एक महात्मा गांधींचे विचार आणि दुसरं गरिबांचे अधिकार!राहुल गांधींनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली  तर संसदेबाहेर प्रियंका गांधींच्या नेतृत्वात   काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली...
पण मनरेगा आणि विकसित भारत योजनेत काही फरक आहे का?
स्वरुप - रोजगार हमी कायदा  उद्देश -   ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी,   वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार देणं  ग्रामीण भागातील गरिबी, बेरोजगारी कमी करणं
विकसित भारत    स्वरूप -  दूरदृष्टी आणि राष्ट्रीय ध्येय   उद्देश -    २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणं  सर्वसमावेशक विकास, आर्थिक वाढ, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा विकास
एकीकडे विरोधक मनरेगातून   महात्मा गांधींचं नाव हटवल्यानं आक्रमक झालेले असताना  भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया आली, पाहूयात....
मनरेगाच्या धर्तीवरच त्यात बदल करुन  ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन' सरकारनं सुरु केलं...  सरकारनं व्हिजन २०४७ शी याला जोडलं....  मात्र त्यातील महात्मा गांधींचं नाव हटवल्यानं आक्षेप घेण्यात आला...  आता सरकार यावर काही पुनर्विचार करणार का?  की विरोधकांचा आक्षेप बाजूला ठेऊन आपल्या निर्णयावर ठाम राहणार? 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Latur News : विम्याच्या पैशासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, वद्धाच्या जीववर बेतला Special Report
Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget