एक्स्प्लोर

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report 

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

मार्च एप्रिल म्हणजे आंब्याचा सिझन मुंबई आणि एकूणच राज्यभरात कोकणातल्या हापूसची क्रेझ आहे. देवगड हापूस तर सर्वांचा फेवरेट मात्र यंदा लहरी हवामान आणि वातावरणातल्या बदलांमुळे केवळ 20% हापूस आंब्याचं उत्पादन निघणार असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उत्पादन घटलं तर हापूसशी संबंधित सर्व व्यवसाय देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हापूस आंब्याच्या कापलेल्या फोडी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. पण यंदाच्या मोसमातलं हापूस आंब्याचं वास्तव समजल्यानंतर तुमचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. तसंही आंबा व्यापाऱ्यांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय. कारण वातावरणाच्या लहरीपणाचा फटका कोकणाच्या राजाला बसलाय. कोकणातील आंबा उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हापूसचं 20% उत्पादन निघणं ही कठीण आहे. यावर्षी थंडी चांगली पडली मोहोरही चांगला आला मात्र वातावरण बदललं आणि मोहोर करपायला सुरुवात झाली. खरं तर थंडीचा जोर जास्त राहिल्यामुळे यावेळी जे काय फ्लावरिंग झालेलं जो मोहोर आलेला तो मोहोर थंडी अति जास्त प्रमाणात असल्यामुळे धुकं जास्त असल्यामुळे दवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सगळा मोहोर करपून गेला आणि त्यामुळे एक 95% तरी उत्पादन कमी झालंय शेतकऱ्यांकडे 5 एक टक्के जो उत्पादन आहे आंब्याचं तेही अति उष्णता झाल्यामुळे आता तेही कुठेतरी त्याला जास्त हिट लागल्यामुळे तेही गळून पडायला लागलंय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात हापूस आणि पूरक व्यवसायातून 2500 कोटींची उलाढाल होते. रत्नागिरी जिल्ह्यात 120000 हेक्टरहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 ते 35000 हेक्टरवर तर रायगड जिल्ह्यात 11 ते 12000 हेक्टरवर आंबा लागवड होते. उत्पादनच घटल्यामुळे हापूसशी संबंधित सर्व व्यवसायही धोक्यात आलेत. आंबा कमी झाल्यामुळे 20% आंबा यंदा आहे. 20% आंबा झाल्यामुळे पुढे ट्रान्सपोर्ट वाल्यांना पण आंबा कमी झालाय. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ आज 23 24 मार्च आहे. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ 500 ते 600 पेटी मार्केटला पाठवत होतो. ती आता आमची कॅपॅसिटी 100 पेटींवर आलेली आहे. त्यामुळे जवळ-जवळ ट्रान्सपोर्ट वाल्यांना फटका बसलेला आहे. त्याच्या बरोबर गिरणी आहेत लाकूड जे खोके तयार करतात त्यांना सुद्धा हा फटका नक्की पडलेला आहे. कारण आंबा जवळ-जवळ 20% आल्यामुळे खोक्याची ऑर्डर पण कमी आलेली आहे. आंब्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी थेट लोकसभेत नेला. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी केली. कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे अशा वेळेला 90% पीक यावेळेला गेलेला आहे केंद्र सरकारला माझी विनंती आहे कोकणावरती आलेला प्रसंग त्याच्यामुळे निर्यातीतून मिळून मिळणार आपल्याला परकीय चलन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्याठिकाणी बसणार आहे अशा वेळेला कोकणातील आंबा काजू नारळ सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचं काम करून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकण वासीयांना दिलासा त्याठिकाणी मिळू शकतोय. तर सिंधुदुर्ग 23 मार्चला आंबा आणि काजू उत्पादकांना रस्त्यावर उतरावं लागलं याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. 12 मार्चच्या मोर्चेच्या वेळेला सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री राणे स्वतः मोर्चेकर्यासमोर येऊन सांगून गेले दोन दिवसांमध्ये सरकार मदत जाहीर करेल. पण 10 दिवसानंतर सुद्धा सरकारनं मदत जाहीर केली नाही म्हणून 23 तारखेला मुंबई गोवा महामार्गावर कोकणातले शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे. सरकारची बेपरवाही वृत्ती आहे. शेतकऱ्यांच्या या आसमानी संकटावर आता तोडगा निघणं गरजेचं आहे. ह्या वर्षी सारखं क्लायमेट गेल्या 25 वर्षात नाहीये आणि ह्या वर्षी सारख्या क्लायमेटमुळे फार समस्या निर्माण झालेल्या अशी परिस्थिती कधी नव्हतं म्हणजे एक वर्ष खूप हापूस येतो एक वर्ष कमी येतो अल्टरनेट बेरर येतो पण ह्यावर्षी फारच नुकसान झालेलं आहे. तर ह्यावर्षीचं एक टिपिकल वर्ष आहे ज्यावेळेला हापूसला खूप म्हणजे खूप दगा बसलेला आहे. कोकणच्या हापूस आंब्याला जगभरात तोड नाही मात्र या आंबट-गोड चवीच्या हापूसनं यावर्षी शेतकऱ्यांना घाम फोडलाय. व्यापारीही चिंतेत आहेत त्यामुळे शेतकरी परिस्थितीशी दोन हात करतोय त्याला सरकारनंही साथ देण्याची गरज आहे.  

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Embed widget