एक्स्प्लोर

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report 

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

मार्च एप्रिल म्हणजे आंब्याचा सिझन मुंबई आणि एकूणच राज्यभरात कोकणातल्या हापूसची क्रेझ आहे. देवगड हापूस तर सर्वांचा फेवरेट मात्र यंदा लहरी हवामान आणि वातावरणातल्या बदलांमुळे केवळ 20% हापूस आंब्याचं उत्पादन निघणार असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उत्पादन घटलं तर हापूसशी संबंधित सर्व व्यवसाय देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हापूस आंब्याच्या कापलेल्या फोडी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. पण यंदाच्या मोसमातलं हापूस आंब्याचं वास्तव समजल्यानंतर तुमचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. तसंही आंबा व्यापाऱ्यांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय. कारण वातावरणाच्या लहरीपणाचा फटका कोकणाच्या राजाला बसलाय. कोकणातील आंबा उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हापूसचं 20% उत्पादन निघणं ही कठीण आहे. यावर्षी थंडी चांगली पडली मोहोरही चांगला आला मात्र वातावरण बदललं आणि मोहोर करपायला सुरुवात झाली. खरं तर थंडीचा जोर जास्त राहिल्यामुळे यावेळी जे काय फ्लावरिंग झालेलं जो मोहोर आलेला तो मोहोर थंडी अति जास्त प्रमाणात असल्यामुळे धुकं जास्त असल्यामुळे दवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सगळा मोहोर करपून गेला आणि त्यामुळे एक 95% तरी उत्पादन कमी झालंय शेतकऱ्यांकडे 5 एक टक्के जो उत्पादन आहे आंब्याचं तेही अति उष्णता झाल्यामुळे आता तेही कुठेतरी त्याला जास्त हिट लागल्यामुळे तेही गळून पडायला लागलंय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात हापूस आणि पूरक व्यवसायातून 2500 कोटींची उलाढाल होते. रत्नागिरी जिल्ह्यात 120000 हेक्टरहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 ते 35000 हेक्टरवर तर रायगड जिल्ह्यात 11 ते 12000 हेक्टरवर आंबा लागवड होते. उत्पादनच घटल्यामुळे हापूसशी संबंधित सर्व व्यवसायही धोक्यात आलेत. आंबा कमी झाल्यामुळे 20% आंबा यंदा आहे. 20% आंबा झाल्यामुळे पुढे ट्रान्सपोर्ट वाल्यांना पण आंबा कमी झालाय. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ आज 23 24 मार्च आहे. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ 500 ते 600 पेटी मार्केटला पाठवत होतो. ती आता आमची कॅपॅसिटी 100 पेटींवर आलेली आहे. त्यामुळे जवळ-जवळ ट्रान्सपोर्ट वाल्यांना फटका बसलेला आहे. त्याच्या बरोबर गिरणी आहेत लाकूड जे खोके तयार करतात त्यांना सुद्धा हा फटका नक्की पडलेला आहे. कारण आंबा जवळ-जवळ 20% आल्यामुळे खोक्याची ऑर्डर पण कमी आलेली आहे. आंब्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी थेट लोकसभेत नेला. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी केली. कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे अशा वेळेला 90% पीक यावेळेला गेलेला आहे केंद्र सरकारला माझी विनंती आहे कोकणावरती आलेला प्रसंग त्याच्यामुळे निर्यातीतून मिळून मिळणार आपल्याला परकीय चलन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्याठिकाणी बसणार आहे अशा वेळेला कोकणातील आंबा काजू नारळ सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचं काम करून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकण वासीयांना दिलासा त्याठिकाणी मिळू शकतोय. तर सिंधुदुर्ग 23 मार्चला आंबा आणि काजू उत्पादकांना रस्त्यावर उतरावं लागलं याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. 12 मार्चच्या मोर्चेच्या वेळेला सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री राणे स्वतः मोर्चेकर्यासमोर येऊन सांगून गेले दोन दिवसांमध्ये सरकार मदत जाहीर करेल. पण 10 दिवसानंतर सुद्धा सरकारनं मदत जाहीर केली नाही म्हणून 23 तारखेला मुंबई गोवा महामार्गावर कोकणातले शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे. सरकारची बेपरवाही वृत्ती आहे. शेतकऱ्यांच्या या आसमानी संकटावर आता तोडगा निघणं गरजेचं आहे. ह्या वर्षी सारखं क्लायमेट गेल्या 25 वर्षात नाहीये आणि ह्या वर्षी सारख्या क्लायमेटमुळे फार समस्या निर्माण झालेल्या अशी परिस्थिती कधी नव्हतं म्हणजे एक वर्ष खूप हापूस येतो एक वर्ष कमी येतो अल्टरनेट बेरर येतो पण ह्यावर्षी फारच नुकसान झालेलं आहे. तर ह्यावर्षीचं एक टिपिकल वर्ष आहे ज्यावेळेला हापूसला खूप म्हणजे खूप दगा बसलेला आहे. कोकणच्या हापूस आंब्याला जगभरात तोड नाही मात्र या आंबट-गोड चवीच्या हापूसनं यावर्षी शेतकऱ्यांना घाम फोडलाय. व्यापारीही चिंतेत आहेत त्यामुळे शेतकरी परिस्थितीशी दोन हात करतोय त्याला सरकारनंही साथ देण्याची गरज आहे.  

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget