एक्स्प्लोर

ChatGPT : तुमसे ना हो पायेगा... सॅम अल्टमन यांचं भारतीयांना आव्हान, म्हणतात, 'भारत आमची बरोबरी करु शकत नाही'

ChatGPT Founder Sam Altman : OpenAI चे फाउंडर सॅम अल्टमन यांनी भारतीयांना आव्हान दिलं आहे. AI तंत्रज्ञानामध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे.

Sam Altman about India : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) काही दिवसांपूर्वी भारत (India) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. तसेच, भारतीयांनी ChatGPT ला प्रोत्साहन दाखवल्याबाबत कौतुकही केलं. पण या सोबतच त्यांनी भारतीयांना एक नवं आव्हान दिलं आहे. चॅटजीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी भारतीयांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे.

'भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही'

सॅम अल्टमन यांनी म्हटलं आहे की, भारतीय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) बाबतीत अमेरिकन कंपन्यांसोबत स्पर्धा करु शकत नाही. गुगल इंडिया आणि दक्षिण पूर्व आशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजन आनंदन यांनी सॅम अल्टमन यांना विचारलं की, भारत ChatGPT सारखं AI टूल बनवू शकतो का? यावर अल्टमन यांनी म्हटलं की, AI ज्या पद्धतीने काम करते, त्यामध्ये तुम्ही आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. भारतीय ट्रेनिंग फाउंडेशन मॉडल्स देखील वापरून पाहू शकणार नाही आणि तरीही प्रयत्न करणं तुमचं काम आहे. 

टेक महिंद्राच्या सीईओंनी स्वीकारलं आव्हान

दरम्यान, सॅम अल्टमन यांनी भारत आणि भारतीयांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत भारतीयांना जणू आव्हान दिलं आहे. यानंतर टेक महिंद्राच्या सीईओंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी ट्विट करत सॅम अल्टमन यांचं आव्हान स्वीकारलं आहे. राजन आनंदन यांनीही सॅम अल्टमन यांना मुलाखतीत उत्तर देताना म्हटलं की, भारताच्या 5000 वर्षांच्या उद्योजकतेच्या इतिहासानं हे दाखवून दिले आहे की, भारतीय उद्योजकांना कमी लेखू नये.

सॅम अल्टमन यांचं भारतीयांना आव्हान

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) च्या मुद्द्यावर भारताला आव्हान देऊन सॅम अल्टमन यांनी भारतीयांसमोर नवं आव्हान उभं केलं आहे. इतिहास साक्ष आहे की, भारतासमोर जेव्हा-जेव्हा अशी आव्हानं आली तेव्हा भारताने सर्वोत्तम कामगिरी करत या आव्हनांवर मात केली आहे. भारताने अनेक बाबतीत जागतिक पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. UPI हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. अनेक देश आता UPI चा वापर करण्यावर भर देत आहेत.

संबंधित इतर बातम्या :

OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला, भारतात ChatGPT आणि AI साठी नव्या संधी उपलब्ध करण्यावर चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget