एक्स्प्लोर

Google पाळणार सरकारचे नियम, अँड्रॉईडमध्ये होणार आहेत हे महत्त्वाचे बदल

Google India : गुगल (Google) इंडिया लवकरच भारतात आपली अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आणि गुगल प्ले अॅप स्टोअर (Google Play App Store) ऑपरेट करण्याच्या सिस्टीममध्ये बदल करणार आहे.

Google India : गुगल (Google) इंडिया लवकरच भारतात आपली अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आणि गुगल प्ले अॅप स्टोअर (Google Play App Store) ऑपरेट करण्याच्या सिस्टीममध्ये बदल करणार आहे. भारतातील अँटिट्रस्ट वॉचडॉग, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) केलेल्या खटल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीला मोठा दंड ठोठावण्यात आला. भारतात अँड्रॉइड स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. नवीन धोरणामुळे अँड्रॉइड अॅप डेव्हलपर्सना दिलासा मिळू शकतो आणि युजर्सला अधिक पर्यायही मिळू शकतात. काही प्रमुख बदलांमध्ये डीफॉल्ट वेब ब्राउझर आणि Google पेमेंट पद्धत न वापरता विकसकांसाठी पर्यायी पेमेंट पद्धती समाविष्ट आहेत. एका प्रेस रिलीजद्वारे, Google ने सांगितले की, ते भारतातील स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध आहे. परंतु CCI च्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी थोडा वेळ लागेल.

ओरिजनल Equipment Manufacturer ला मिळणार स्वातंत्र्य 

सर्वात आधी ओरिजनल Equipment Manufacturer (OEM) आता आपल्या डिव्हायवर प्री-इंस्टॉलेशनसाठी वेगवेगळ्या Google अॅप्स परवानगी देऊ शकतात. याचा अर्थ असा की स्मार्टफोन निर्माते त्यांच्या डिव्हाइसवर स्मार्टफोन अॅप्स प्री-इंस्टॉलेशनचा परवाना ज्यांना हवा त्यांना देऊ शकतात. यापूर्वी Google चे अॅप्स जसे की YouTube, Meet आणि Gmail हे Android परवाना करारांतर्गत सुरुवातीपासून प्री-इंस्टॉल केलेले होते.

युजर्स त्यांचे डीफॉल्ट सर्च इंजिन निवडू शकतात

यासह युजर्सला आता पर्याय स्क्रीनद्वारे त्यांचे डीफॉल्ट सर्च इंजिन (google search engine) निवडण्याचा पर्याय असेल, जो लवकरच आगामी स्मार्टफोनमध्ये दिसेल. म्हणजे आता युजर्सना फक्त गुगलचे (Google) सर्च इंजिन (google search engine) वापरण्याची गरज नाही. ते त्यांच्या आवडीचे सर्च इंजिन (google search engine) डीफॉल्ट करू शकतात. यासह बऱ्याच लोकांना उर्वरित सर्च इंजिनांबद्दल माहिती होईल.

डेव्हलपर्सला मिळेल अधिक बिलिंग पर्याय 

गुगलने (Google) म्हटले आहे की, ते अधिक बिलिंग पर्याय ऑफर करेल. डेव्हलपर्स युजर्सला Google Play च्या बिलिंग प्रणालीसह पर्यायी बिलिंग प्रणालीचा पर्याय देखील देऊ शकतील. दरम्यान, डेव्हलपर्सने तक्रार केली होती की, Google च्या बिलिंग सिस्टमद्वारे केलेली देयके आपोआप शेअरिंग कमिशनचे कारण बनत आहे, ज्यामुळे अॅप डेव्हलपर्सचा एकूण महसूल कमी होतो.

इतर महत्वाची बातमी: 

SC Judgements in Regional Language : सुप्रीम कोर्टाचे निकाल 10 प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित होणार; निकालंच मराठीतही भाषांतर व्हावं: प्रियंका चतुर्वेदी

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget