एक्स्प्लोर

IND vs ENG: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध कामगिरी कशी? सेमीफायनलपूर्वी महत्त्वाचे आकडे समोर

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय.

T20 World Cup 2022: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी टी-20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तर, भारतासमोर इंग्लंडच्या संघाचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात कोणाचं पारडं जड राहीलं? यावर एक नजर टाकुयात.

कोणाचं पारडं जड?
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आलाय. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, एक सामना इंग्लडनं जिंकला आहे. या आकडेवारीनुसार, टी-20 विश्वचषकात भारताचं पारडं जडं दिसत आहे. 

भारताचा 18 धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2007)
2007 मध्ये प्रथमच भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या सामन्यात भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला. या ऐतिहासिक सामन्यात भारतानं इंग्लंडचा 18 धावांनी धुव्वा उडवला. 

भारताचा इंग्लंडवर तीन धावांनी विजय ( टी-20 विश्वषक, 2009)
2009 साली इंग्लंड आणि भारत यांच्यात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचक ठरला. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा पाहायला मिळालं. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा तीन धावांनी पराभव केला. 

भारताचा लाजिरवाणा पराभव (टी-20 विश्वषक, 2012)
2012मध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ टी-20 विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आला. या सामन्यात इंग्लंडनं 2009 च्या  टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आणि सामना 90 धावांनी एकतर्फी जिंकला.महत्वाचे म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड नॉक आऊट सामन्यात कधीच आमने-सामने आले नाहीत. 

ट्वीट-

 

हे देखील वाचा- 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget