एक्स्प्लोर

India vs Australia 2023 World Cup Final : दीड लाखांच्या गर्दीत 'सन्नाटा' करत पॅट कमिन्सनं बोललेला शब्द खराच करून दाखवला!

पहिल्या 10 षटकात 80 धावा कुटल्यानंतर भारतीय धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर तब्बल 97 चेंडू चौकारासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर 27व्या षटकात राहुलने चौकार मारत चौकाराची प्रतीक्षा संपवली.

India vs Australia 2023 World Cup Final : टीम इंडियाने गेल्या 10 सामन्यांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करताना फायनलमध्ये धडक मारली. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अडखळताना दिसत आहे. टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाले असून पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये ते सुद्धा फायनलमध्ये बॅकफुटवर गेल्याचे दिसून येत आहे. 

या सामन्यांमध्ये नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. मात्र, टीम इंडियाची स्थिती 30 षटकात 4 बाद 152 अशी झाली आहे. एका बाजून कोहलीने नांगर टाकत शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र, दुर्दैवीरित्या विराट कोहली बाद झाल्याने दीड लाख चाहत्यांची निराशा झाली आणि मैदानात एकच सन्नाटा पसरला. त्यामुळे फायनलच्या पूर्वसंख्येला बोलताना दीड लाख जनतेला शांत करण्यात वेगळीच मजा असल्याचे वक्तव्य पॅट कमिन्सनं केलं होते ते खरं करून दाखवलं आहे.  

दीड लाख क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा करून टाकू

कमिन्स फायनलपूर्वी शनिवारी बोलताना म्हणाला की, भारत एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा एक मोठा धोका आहे. दीड लाख क्षमतेच्या स्टेडियममधील गर्दीच्या दबावाबद्दल बोलताना, कमिन्स म्हणाला की खेळात घरच्या संघाला पाठिंबा मिळणे काही नवीन नाही. पण विरोधी संघ असल्याने तुमच्या खेळाने स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यापेक्षा आनंददायी आणि समाधानकारक काहीही असू शकत नाही. हे आमचे ध्येय असणार आहे.

पॅट कमिन्स पुढे म्हणाला की, आम्ही भारतीय भूमीवर भरपूर क्रिकेट खेळतो. उदाहरणार्थ दीड लाख प्रेक्षकांसमोर खेळणे ही नवीन भावना नाही. परंतु या स्तरावर आपण यापूर्वी जे अनुभवलं आहे त्यापेक्षा ते कदाचित खूप जास्त असेल यात शंका नाही. हा मोठा सामना असणार आहे. काही महान संघांना 1999, 2003, 2007 विश्वचषक चॅम्पियन बनताना पाहिले.

तब्बल 97 बाॅलनंतर चौकार 

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट गेल्याने बॅकफूटवर गेल्याचे दिसून आली. पहिल्या 10 षटकात 80 धावा कुटल्यानंतर भारतीय धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर तब्बल 97 चेंडू चौकारासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर 27व्या षटकात राहुलने चौकार मारत चौकाराची प्रतीक्षा संपवली. त्यानंतर काही वेळातच कोहली दुर्दैवी बाद झाल्याने मैदानात सन्नाटा पसरला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget